धाराशिवच्या राजकारणात ‘ब्लंडर’चा दाब वाढला! ‘आम्हाला कळालं’ म्हणणाऱ्या भाजपला ठाकरे गटाचे आव्हान, ‘कळालं तर सांगा, नाहीतर हवा कशाला?’
धाराशिव - सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच 'गळती'ची चर्चा सुरू आहे. निमित्त ठरलंय भाजपच्या एका...











