शेती - शेतकरी

धाराशिव: ४० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम! तहसीलदार मृणाल जाधव यांच्या पुढाकाराने रुईभर–बरमगाव रस्ता अखेर मोकळा

धाराशिव: गेल्या तब्बल चार दशकांपासून बंद असलेला आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला धाराशिव तालुक्यातील रुईभर ते बरमगाव बुद्रुक हा शेत...

Read more

विमा कंपनीचे ‘काळे’ कारनामे! २१७ पीक कापणी प्रयोगांवर घेतला आक्षेप; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा डाव?

धाराशिव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन भरलेला विमा हप्ता कंपनीने गपगार गिळला, पण आता नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यावर कंपनीने...

Read more

अतिवृष्टीने नुकसान: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! मदतीची अपेक्षा फोल, आकडेवारीच्या खेळात सरकारची दिशाभूल

धाराशिव / नवी दिल्ली: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना, केंद्र सरकार मात्र मदतीचा हात देण्याऐवजी केवळ आकडेवारीच्या जंजाळात...

Read more

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय! २०२० च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; धाराशिव जिल्ह्याला मिळणार २२० कोटींची भरपाई

धाराशिव: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २०२० च्या खरीप पीकविम्याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. मुंबई...

Read more

सप्टेंबरमधील खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांसाठी वाढीव भरपाई द्या

धाराशिव -  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत आणि फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यांना महसूल व...

Read more

अतिवृष्टी: धाराशिव जिल्ह्याला ५२२ कोटींची मदत जाहीर, पण वितरण संथ; गती वाढवण्याची मागणी

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेगवेगळ्या शासन निर्णयांमधून (GR)...

Read more

राष्ट्रवादीची ‘काळी दिवाळी’; तोकड्या मदतीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे फुगे फोडले

धाराशिव: शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली तोकडी मदत आणि कर्जमाफीस होणाऱ्या विलंबाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

Read more

धाराशिव लाइव्हचा दणका: अखेर शासनाचा जीआर निघाला; जिल्ह्याला २९२ कोटींची मदत जाहीर

धाराशिव: ‘धाराशिव लाइव्ह’ने जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर, राज्य शासनाला अखेर जाग आली आहे. सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी आणि...

Read more

धाराशिव जिल्हा प्रशासनाचा गलथानपणा उघड; अतिवृष्टीच्या नव्या मदतीतून जिल्हा वगळला, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

धाराशिव: एकीकडे ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीच्या मदतीचे १८९ कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप ५० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे...

Read more

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

धाराशिव: एकीकडे अतिवृष्टीने खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे विविध बँकांनी...

Read more
Page 1 of 15 1 2 15
error: Content is protected !!