शेती - शेतकरी

येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

धाराशिव |  कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुपुत्र डॉ. बालाजी आगलावे यांनी अमेरिकेतील आधुनिक शेती, कृषी संशोधन आणि अॅग्रीटेक क्षेत्रात भरीव...

Read more

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

धाराशिव |  राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीवरून शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचा तिढा: तांत्रिक निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई द्या

धाराशिव : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५-२६ मधील तांत्रिक निकष रद्द करून, केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारे धाराशिव...

Read more

पीक विम्याचा ‘कागदी’ खेळ: धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या विमा कंपन्या आणि व्यवस्थेचा बळी!

सन २०२६ चा खरीप हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, पीक विम्याचे नवे हप्ते भरण्याची वेळ आली आहे; पण धाराशिव जिल्ह्यातील...

Read more

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

धाराशिव: खरीप हंगाम २०२५ साठी धाराशिव जिल्ह्याला ३३६ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. मात्र, विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे...

Read more

तांत्रिक निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना १०६८ कोटींचा विमा द्या

धाराशिव: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 'पीक कापणी प्रयोगाच्या' आधारे हेक्टरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे एकूण...

Read more

शेतकऱ्यांचा विजय! विमा कंपनीचे अपील केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळले

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने...

Read more

मनरेगा वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट द्या; आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव |  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) पूर्ण झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त अट...

Read more

‘कर्जमाफी नव्हे, तर सरकारची कपटी कर्जवसुली मोहीम’; आमदार कैलास पाटील यांचा राज्य सरकारवर घणाघात

धाराशिव: राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा कितीही गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी...

Read more

पीकविमा योजनेत जुनी ‘ट्रिगर’ प्रणाली पुन्हा लागू करा!

धाराशिव: चालू हंगामात 'अल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण होणारी दुष्काळजन्य परिस्थिती, कमी पाऊस आणि अवकाळी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती...

Read more
Page 1 of 17 1 2 17
error: Content is protected !!