राजकारण

 धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ८ : पत्रकारांच्या एकजुटीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

बोरूबहाद्दरच्या लेखणीने पावशेरसिंहाच्या भ्रष्टाचाराची, घोषणाबाजीची आणि नाकर्तेपणाची लक्तरे वेशीवर टांगली होती. यामुळे जनतेत एक नवी जागृती निर्माण झाली होती. या...

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ७ : “जिल्हा मागास, पण ‘खिसा’ मालामाल!

सूर्यराजेंनी लोकसभा निवडणुकीत सलग दोनदा पावशेरसिंहाच्या साम्राज्याला हादरे दिले होते. पहिल्यांदा स्वतः पावशेरसिंहांना आणि दुसऱ्यांदा राणीसाहेबांना धूळ चारून त्यांनी दिल्लीतील...

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ६ : जुने गाजर विसरवण्यासाठी नवीन महा-गाजर!

धाराशिव जिल्हा देशात तिसरा मागास आल्याची बातमी लोकांच्या मनात ताजी होती. चाळीस वर्षांच्या सत्तेचा हिशोब जनता मनातल्या मनात मांडत होती....

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ५ : “चाळीस वर्षांचा घराणेशाहीचा कारभार, आणि धाराशिवला तिसऱ्या क्रमांकाचा मागासलेपणाचा हार!”

ठाण्याच्या सरसेनापतीमुळे पावशेरसिंहाच्या डोक्याचा संताप मस्तकात गेला होता. पण हा संताप व्यक्त करणार कुठे? इंद्रराजाकडे तक्रार केली तर आपलीच पत...

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ४: सिंहासनाचा रक्तरंजित इतिहास

प्राणी संग्रहालयाच्या ‘सांगाडा’ आयडियानंतर पावशेरसिंह हे विनोदाचा नाही, तर कीवचा विषय बनले होते. त्यांच्या प्रत्येक घोषणेकडे लोक आता संशयाने पाहू...

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ३ – विषय बदलासाठी ‘विकासाचा वायफाय २.०’

बोरूबहाद्दरला कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याचा पावशेरसिंहाचा डाव फसला होता. सर्व पत्रकार बोरूबहाद्दरला सपोर्ट केल्यामुळे कवी कंदीलकर यांनी सांगितलेल्या सर्व भंपक कथा...

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण २ : ‘’जातभाई’ आणि ‘काळा दिवस’’

पहिल्या डावात तोंडावर आपटल्यानंतर पावशेरसिंहाच्या दरबारात भयाण शांतता होती. कवी कंदीलकरांच्या डोक्यातला विचारांचा कंदील पार विझून गेला होता. अशा शांततेत...

Read more

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण १: ‘विकासाचा वायफाय’

धाराशिव संस्थानाच्या नकाशावर एक छोटेसे टिंब असले, तरी राजकारणाच्या पटावर ते मोठा बुद्धिबळ होता. आणि या बुद्धिबळाचा राजा होता, ‘पावशेरसिंह’!...

Read more

धाराशिव शहराच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेवर हल्लाबोल

धाराशिव -  शहरातील अस्वच्छता, खराब रस्ते, भटक्या जनावरांचा सुळसुळाट, विस्कळीत पाणीपुरवठा आणि बंद पथदिवे यांसारख्या अनेक नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष...

Read more

तुळजापूर बोगस मतदार नोंदणी प्रकरण: तपासात दिरंगाईचा आरोप, काँग्रेसने केली विशेष चौकशीची मागणी

धाराशिव: तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ६०९५ बोगस मतदार नोंदणी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दहा महिने उलटले तरी तपासात कोणतीही प्रगती झाली...

Read more
Page 7 of 36 1 6 7 8 36
error: Content is protected !!