मंडळी, धाराशिवच्या राजकीय आखाड्यात लवकरच शड्डू ठोकले जाणार आहेत. सध्या वातावरण शांत दिसत असलं तरी आतून सगळी ‘मोर्चेबांधणी’ नावाची खिचडी...
Read moreधाराशिव जिल्ह्याची ओळखच त्याच्या नशिबासारखी वक्र होती - ‘दुष्काळी जिल्हा’. इथला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसायचा, पावसासाठी देवाला साकडे घालायचा,...
Read moreधाराशिव - एकीकडे 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा भावनिक गजर... आणि दुसरीकडे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा...
Read moreविसर्जनाचा धुरळा खाली बसलाय आणि बाप्पा पुढच्या वर्षी परत येण्याचं वचन देऊन गेलेत. धाराशिवच्या गल्लोगल्लीत दहा दिवस घुमणारा "गणपती बाप्पा...
Read moreमुंबईच्या आझाद मैदानावर राजकीय वादळाचे ढग दाटून आले होते. अंतरवलीचा ‘योद्धा’ आपल्या हजारो जातभाईंचा महासागर घेऊन दाखल झाला होता. त्याचा...
Read moreपत्रकारांची एकजूट आणि बोरूबहाद्दरच्या ‘संपत्ती अदलाबदल’ करण्याच्या आव्हानामुळे पावशेरसिंह आणि त्यांचे सुपुत्र गब्बरसिंह यांची उरलीसुरली इज्जत पार धुळीला मिळाली होती....
Read moreबोरूबहाद्दरच्या लेखणीने पावशेरसिंहाच्या भ्रष्टाचाराची, घोषणाबाजीची आणि नाकर्तेपणाची लक्तरे वेशीवर टांगली होती. यामुळे जनतेत एक नवी जागृती निर्माण झाली होती. या...
Read moreसूर्यराजेंनी लोकसभा निवडणुकीत सलग दोनदा पावशेरसिंहाच्या साम्राज्याला हादरे दिले होते. पहिल्यांदा स्वतः पावशेरसिंहांना आणि दुसऱ्यांदा राणीसाहेबांना धूळ चारून त्यांनी दिल्लीतील...
Read moreधाराशिव जिल्हा देशात तिसरा मागास आल्याची बातमी लोकांच्या मनात ताजी होती. चाळीस वर्षांच्या सत्तेचा हिशोब जनता मनातल्या मनात मांडत होती....
Read moreठाण्याच्या सरसेनापतीमुळे पावशेरसिंहाच्या डोक्याचा संताप मस्तकात गेला होता. पण हा संताप व्यक्त करणार कुठे? इंद्रराजाकडे तक्रार केली तर आपलीच पत...
Read more© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .