• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीची मुदतवाढ करण्याची मागणी

admin by admin
January 30, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीची मुदतवाढ करण्याची मागणी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालू ठेवावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात यंदा ४,६२,८७२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती, ज्यातून ७८,५९,५६६ क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ३५,४०० शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर नाव नोंदणी केली असून, १० डिसेंबर २०२४ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत केवळ ९,३८० शेतकऱ्यांकडून २,४१,००० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. म्हणजेच जवळपास २५,००० शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्यापही बाकी आहे.

खरेदी केंद्रांवर सध्या दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांची कडता, चाळणी या नावाखाली लूट होत असल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला आहे. केंद्र सरकारने राजस्थानमधील सोयाबीन खरेदी केंद्रांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर महाराष्ट्रातील केंद्रांना फक्त ३१ जानेवारीपर्यंतच मुदतवाढ का दिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

Previous Post

उमरगा तालुक्यात दुर्दैवी घटना: विजेच्या धक्क्याने दोन शेतकरी जागीच ठार

Next Post

उमरगा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

Next Post
कळंब : नोकरी लावण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

उमरगा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात थरार! बोरी पाटी-कन्हेरवाडी रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेले ८ दरोडेखोर गजाआड

August 3, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

घुगी येथे जुन्या वादातून दोन गटात राडा! लोखंडी पाईप अन् सळईने बेदम मारहाण

August 3, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर पावसाच्या पाण्याच्या वादातून रणकंदन!

August 3, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम तालुक्यात पतीनेच केला पत्नीवर प्राणघातक हल्ला!

August 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार;

August 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!