ताज्या बातम्या

महामार्गावरील अपूर्ण कामांवरून आमदार कैलास पाटील आक्रमक

धाराशिव -  राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट व धीम्या गतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाढत चाललेल्या अपघाताच्या घटनांवर आमदार कैलास पाटील यांनी आज...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: विनोद गंगणेंना अखेर जामीन

छत्रपती संभाजीनगर: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी आणि माजी नगराध्यक्ष यांचे पती विनोद गंगणे यांना मुंबई उच्च...

Read more

धाराशिव तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर: अनेक दिग्गज नेत्यांना संधी, तर काहींचा हिरमोड

धाराशिव : आगामी 2025 -2030 पर्यंतच्या कालावधीसाठी धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण आज, गुरुवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षण...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: तस्करांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, आमदार कैलास पाटलांची विधानसभेत आक्रमक मागणी

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील, विशेषतः तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणावरून आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली....

Read more

लाचखोरी प्रकरणानंतर धाराशिव शहर पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी; कुमार दराडे नवे प्रभारी

धाराशिव -  धाराशिव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक, धाराशिव,...

Read more

धाराशिव: शासकीय कागदपत्रांवरून राजमुद्रा हटवल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

धाराशिव : केंद्र आणि राज्य सरकार शासकीय परिपत्रके आणि कागदपत्रांवरून भारतीय राजमुद्रा हटवून त्याजागी 'सेंगोल'चा वापर करत असल्याचा आरोप करत,...

Read more

खेडमधील बोगस कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

धाराशिव: लोहारा तालुक्यातील खेड येथील एका नागरिकाने गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कथित बोगस आणि भ्रष्ट कामांच्या चौकशीच्या...

Read more

येणेगुर : गढूळ पाण्यामुळे 29 विद्यार्थ्यांना विषबाधा; चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

उमरगा -  उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना गढूळ पाणी प्याल्याने विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या,...

Read more

वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे जमिनीच्या मोबदल्यावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पवनचक्की कंपनीकडून योग्य...

Read more

पंढरपूरला निघालेल्या तुळजापूर तालुक्यातील वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

तुळजापूर |आळंदीहून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या एका ५० वर्षीय वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. उषा अशोक...

Read more
Page 10 of 89 1 9 10 11 89
error: Content is protected !!