शेती - शेतकरी

विमा कंपनीचे ‘काळे’ कारनामे! २१७ पीक कापणी प्रयोगांवर घेतला आक्षेप; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा डाव?

धाराशिव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन भरलेला विमा हप्ता कंपनीने गपगार गिळला, पण आता नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यावर कंपनीने...

Read more

अतिवृष्टीने नुकसान: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! मदतीची अपेक्षा फोल, आकडेवारीच्या खेळात सरकारची दिशाभूल

धाराशिव / नवी दिल्ली: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना, केंद्र सरकार मात्र मदतीचा हात देण्याऐवजी केवळ आकडेवारीच्या जंजाळात...

Read more

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय! २०२० च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; धाराशिव जिल्ह्याला मिळणार २२० कोटींची भरपाई

धाराशिव: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २०२० च्या खरीप पीकविम्याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. मुंबई...

Read more

सप्टेंबरमधील खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांसाठी वाढीव भरपाई द्या

धाराशिव -  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत आणि फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यांना महसूल व...

Read more

अतिवृष्टी: धाराशिव जिल्ह्याला ५२२ कोटींची मदत जाहीर, पण वितरण संथ; गती वाढवण्याची मागणी

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेगवेगळ्या शासन निर्णयांमधून (GR)...

Read more

राष्ट्रवादीची ‘काळी दिवाळी’; तोकड्या मदतीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे फुगे फोडले

धाराशिव: शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली तोकडी मदत आणि कर्जमाफीस होणाऱ्या विलंबाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

Read more

धाराशिव लाइव्हचा दणका: अखेर शासनाचा जीआर निघाला; जिल्ह्याला २९२ कोटींची मदत जाहीर

धाराशिव: ‘धाराशिव लाइव्ह’ने जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर, राज्य शासनाला अखेर जाग आली आहे. सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी आणि...

Read more

धाराशिव जिल्हा प्रशासनाचा गलथानपणा उघड; अतिवृष्टीच्या नव्या मदतीतून जिल्हा वगळला, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

धाराशिव: एकीकडे ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीच्या मदतीचे १८९ कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप ५० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे...

Read more

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

धाराशिव: एकीकडे अतिवृष्टीने खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे विविध बँकांनी...

Read more

अतिवृष्टी अनुदान: केवायसी की ॲग्री-स्टिक? सरकारच्या धोरणात्मक गोंधळाने शेतकरी संभ्रमात

धाराशिव: अतिवृष्टीच्या मदतीसाठी केवायसी करायची की ॲग्री-स्टिक क्रमांकावर अनुदान मिळणार, यावरून शासनाच्या बदलत्या निर्देशांमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडले...

Read more
Page 1 of 15 1 2 15
error: Content is protected !!