धाराशिव: जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जवळपास महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील सुमारे...
Read moreधाराशिव - "कर्जमाफी करणार," असा शब्द निवडणुकीच्या काळात देणारे सरकार आता 'योग्य वेळ' आणि 'नियमां'च्या गोंधळात शेतकऱ्यांना गाफील ठेवत आहे,...
Read moreधाराशिव - पीक विमा भरपाईची प्रक्रिया आता पिक कापणी प्रयोगावर आधारित केली जाणार असून त्यात "उंबरठा उत्पन्न" या जाचक अटीचा...
Read moreधाराशिव - राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPC) औद्योगिक सवलती मिळाव्यात आणि त्यांना नाफेडच्या 'भारत डाळ' योजनेत थेट विक्रेते म्हणून समाविष्ट...
Read moreवाशी : आपल्या हक्काच्या जमिनीचा योग्य मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछूट आणि अमानुष लाठीमार केल्याची संतापजनक घटना वाशी तालुक्यातील तांदुळवाडी...
Read moreधाराशिव - यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच धाराशिव जिल्ह्यावर पावसाची कृपा झाली असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १०६.९% पावसाची नोंद झाली आहे....
Read moreधाराशिव: वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर या कंपन्यांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे, पवनचक्की आणि...
Read moreधाराशिव : मौजे मेडसिंगा (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक २ मधील सुमारे ५० वर्षे जुना शासकीय पाझर तलाव खासगी व्यक्तीने...
Read moreधाराशिव: मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी ऊस...
Read moreधाराशिव: कळंब तालुक्यातील एकुरगा परिसरात काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या...
Read more© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .