शेती - शेतकरी

धाराशिव जिल्हा: चमकोगिरीपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीवर लक्ष द्या – अनिल जगताप

धाराशिव - "सवंग लोकप्रियता आणि फोटोसेशन करण्यापेक्षा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देण्यावर...

Read more

आश्वासनांचा पाऊस पुरे, आता मदतीचा महापूर येऊ द्या!

'पावसाने अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली,' हे एकच वाक्य धाराशिव जिल्ह्याची सध्याची भीषण अवस्था डोळ्यासमोर उभी करण्यासाठी पुरेसे आहे. हा...

Read more

धाराशिव जिल्ह्याला नव्या पीक विमा योजनेचा फटका, ८०० कोटी रुपयांचे नुकसान

धाराशिव: राज्य शासनाने लागू केलेल्या नवीन पीक विमा योजनेमुळे आणि केंद्र शासनाच्या ३० एप्रिल २०२४ रोजीच्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे...

Read more

धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानीचे सरसकट पंचनामे करून जिल्ह्यात तातडीने...

Read more

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू”

धाराशिव : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

Read more

धाराशिव पीक विमा प्रकरण: २०२० ची सुनावणी १० सप्टेंबरला, २०२१ चा निकाल कधीही…

धाराशिव - खरीप हंगाम २०२० आणि २०२१ च्या पीक विम्यासाठी न्यायालयीन लढा देत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर...

Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार, पंचनामे अंतिम टप्प्यात – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ५: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली...

Read more

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर; आतापर्यंत सरासरीच्या १२०% पावसाची नोंद

धाराशिव -  यंदाच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, जून महिन्यापासून आतापर्यंत सरासरीच्या १२०% पावसाची नोंद झाली आहे....

Read more

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार, नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: आमदार कैलास पाटलांची मागणी

धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या आणि मालमत्तेच्या प्रचंड नुकसानीचे...

Read more

तुळजापूर तालुक्यात वाघाची दहशत; दोन दिवसांत तीन वासरे फस्त

तुळजापूर: तालुक्यातील सिंदफळ-अमृतवाडी शिवारात गेल्या दोन दिवसांपासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. या वाघाने दोन दिवसांत तीन वासरे फस्त केल्याने...

Read more
Page 2 of 13 1 2 3 13
error: Content is protected !!