सडेतोड

भयमुक्त तुळजापूरसाठी लढा हवा!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक तुळजापुरात येतात. ज्या नगरीतून संपूर्ण राज्याला प्रेरणेची आणि मांगल्याची ऊर्जा...

Read more

बोला राणा पाटील, आता गप्प का? ‘फेसबुक लाईव्ह’वाल्या आमदारांची ही ‘सोयीस्कर’ चुप्पी कशासाठी?

तुळजापूर शहर सध्या दहशतीच्या वणव्यात जळत आहे. रस्त्यावर तलवारी नाचल्या, गोळ्या झाडल्या गेल्या, एका तरुणाचा जीव धोक्यात आहे, आणि १८...

Read more

‘सत्ते’चा माज की पराभवाची भीती? तुळजापुरात राणा पाटलांच्या पोसलेल्या गुंडांचा नंगानाच!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत सध्या भक्तीचा गजर नव्हे, तर गुंडगिरीचे तांडव सुरू आहे. तुळजापुरात भाजप आणि महाविकास आघाडीच्या...

Read more

१० कोटी सोडा, १० पैशांचीही लायकी नाही; ‘ड्रग्ज’च्या दलदलीत बरबटलेल्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये!

तुळजापूरच्या मातीला कलंक लावणाऱ्या आणि युवा पिढीला नशेच्या खाईत लोटणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाने सध्या हिवाळी अधिवेशनापासून ते गल्लीबोळापर्यंत चर्चा सुरू आहे....

Read more

 तुळजापूर पोलिसांची ‘खाकी’ कोणासाठी? ड्रग्ज माफिया मोकाट, अन‌् बातमीदार जेरीस!

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र, तुळजापूर उपविभागातील सद्यस्थिती पाहता हे ब्रीदवाक्य बदलून "खलरक्षणाय सज्जननिग्रहणाय" (गुंडांचे रक्षण आणि...

Read more

‘तुळजापूरची बदनामी’ की ‘पापावर पांघरूण’? राणादादा, आधी आरसा बघाच!

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 'लक्षवेधी क्रमांक १७५८' मांडून शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या विळख्याबद्दल चिंता व्यक्त केली....

Read more

‘मी कशाला फंदात पडू?’ म्हणणाऱ्यांची ‘निवृत्ती’ आताच का करत नाही?

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात, अर्थात निवडणुकीत, प्रशासकीय यंत्रणा ही पाठीचा कणा असते. पण धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत या कण्याचेच रूपांतर...

Read more

मृत्यूचे सापळे बनलेली ‘कलाकेंद्रे’ आणि प्रशासनाची गुन्हेगारी चुप्पी!

धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरातील ‘साई कलाकेंद्रा’तील नर्तकीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आश्रुबा कांबळे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केवळ...

Read more

 अधिकाऱ्यांनो, तुम्ही जनतेचे ‘सेवक’ आहात की सत्ताधाऱ्यांचे ‘कार्यकर्ते’?

धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असली, तरी त्यातून उडालेला ‘धुराळा’ मात्र अजून खाली बसलेला नाही. लोकशाहीच्या या उत्सवात निष्पक्षतेचा...

Read more

श्रेयासाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या पराभवावर ‘मूक गिळून’ का बसलात?

यशाला अनेक बाप असतात, पण अपयश मात्र पोरके असते, याचा प्रत्यय सध्या धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या मुद्द्यावरून येत आहे. खरीप...

Read more
Page 1 of 14 1 2 14
error: Content is protected !!