• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरातील “भाऊ लढणार, बदल घडणार’ हवा गुल !

admin by admin
October 27, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
तुळजापुरातील “भाऊ लढणार, बदल घडणार’ हवा गुल !
0
SHARES
960
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटल्याने, काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे, पण त्यामुळे राष्ट्रवादीचे भाऊ, अर्थात अशोक जगदाळे, कमालीचे नाराज झाले आहेत. तीन महिने त्यांनी जोरदार फटाकेबाजीची तयारी ठेवली होती. फटाके तर फुटले, पण उमेदवारी मात्र फुस्स गेली!

भाऊंच्या राजकीय प्रवासात “आहे पैसा, पण नाही उमेदवारी” असं धोरण सतत समोर येत आहे. मुंबई-सोलापूरमध्ये बिल्डर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाऊंच्या ‘पैसा सर्वस्व’ या फिलॉसॉफीला तुळजापूरच्या काँग्रेसवाल्यांनी चांगलीच ठेच लावली आहे. लोकांच्या मनात राजकीय बदल घडवण्याचे स्वप्न बाळगलेल्या भाऊंनी आधी वंचित बहुजन आघाडी, नंतर राष्ट्रवादी, आणि आता काँग्रेसपर्यंत फिल्डिंग लावली होती. शेवटी दिल्लीतून थेट उमेदवारी आणण्याचा प्रयत्न केला, पण धीरज पाटील यांनी त्यांच्या मेहनतीने भाऊंना झटका दिला.

गेल्या तीन महिन्यात भाऊंनी जनतेसाठी शेतकरी मेळावे, बियाणे वाटप, होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम, तरुणांसाठी रोजगार मेळावे अशा प्रकारे सढळ हस्ते खर्च केला. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे हे सगळं काही फुकट गेलं. फेसबुकवर ‘भाऊ लढणार, बदल घडणार’ ही हवा त्यांचं चमचं मंडळ निर्माण करत होतं, पण आता ती हवा गुल झाली आहे.

भाऊंना आता ‘फुटिरतावादी’ बनायचं का? अशी चर्चाही सुरू आहे. त्यासाठी तिसरी आघाडी किंवा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आश्रय घ्यावा लागणार आहे, पण त्यासाठी त्यांच्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत.

तर, तुळजापूरच्या फुस्स फटाक्यांनी दाखवून दिलं, राजकारणात फक्त पैसा असून चालत नाही, निष्ठा हीसुद्धा पवित्र असावी लागते!

Previous Post

तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाऊंची फटाकेबाजी फुस्स !

Next Post

तुळजापूरमध्ये पाच किलोपेक्षा जास्त गांजा जप्त, एकाला अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापूरमध्ये पाच किलोपेक्षा जास्त गांजा जप्त, एकाला अटक

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचा तिढा: तांत्रिक निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई द्या

July 26, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

पीक विम्याचा ‘कागदी’ खेळ: धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या विमा कंपन्या आणि व्यवस्थेचा बळी!

July 25, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

July 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!