शेती - शेतकरी

धाराशिवमध्ये अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यासोबतच पीकविम्याच्या नव्या नियमांचे संकट

धाराशिव -  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या...

Read more

आभाळ फाटलंय, पण शिवारातलं पाणी डोळ्यात उतरलंय!

काय बोलायचं अन् कुणाला सांगायचं? आमचं नशीबच फुटलंय बघा. धाराशिव जिल्ह्याला दुष्काळ काय नवीन नाही. कधी पाण्याविना पिकं जळत्यात, तर...

Read more

मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा १२ तासानंतरही शोध लागला नाही, NDRF चे प्रयत्न सुरूच

कळंब - तालुक्यातील खोंदला गावाजवळ मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेले शेतकरी सुबराव शंकर लांडगे (वय ६५) यांचा अद्याप शोध लागलेला...

Read more

अतिवृष्टीने वाशी तालुका जलमय: नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे प्रशासनाला आदेश

वाशी  – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशी तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशी शहर, घोडकी, घाटपिंपरी...

Read more

धाराशिव पूरस्थिती : मांजरा नदीच्या पुरात शेतकरी वाहून गेला; NDRF ची टीम घटनास्थळी दाखल, शोधकार्य युद्धपातळीवर

धाराशिव/कळंब: कळंब तालुक्यातील खोंदला गावाजवळ मांजरा नदीच्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुबराव शंकर लांडगे (वय...

Read more

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; मोजणी अधिकाऱ्यांना दिला दम

धाराशिव: प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला धाराशिव जिल्ह्यात तीव्र विरोध होत असून, तालुक्यातील चिखली येथे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. संतप्त...

Read more

धाराशिव: १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत सरसकट कर्जमाफीचा ठराव करा…

धाराशिव : राज्यातील शेतकरी विविध संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीचा ठराव...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात प्रशिक्षणाची संधी: ५ शेतकऱ्यांची होणार निवड

धाराशिव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने २०२५-२६...

Read more

धाराशिव जिल्ह्यात पावसाची दडी, ५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात; बळीराजा हवालदिल

धाराशिव: जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जवळपास महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील सुमारे...

Read more

कर्जमाफीच्या ‘योग्य वेळे’चे सरकारने स्पष्टीकरण द्यावे

 धाराशिव -  "कर्जमाफी करणार," असा शब्द निवडणुकीच्या काळात देणारे सरकार आता 'योग्य वेळ' आणि 'नियमां'च्या गोंधळात शेतकऱ्यांना गाफील ठेवत आहे,...

Read more
Page 4 of 14 1 3 4 5 14

ताज्या बातम्या

error: Content is protected !!