शेती - शेतकरी

पिक विमा योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री म्हणून मी स्वतः पिक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्याने बैठका घेऊन मंजूर करण्यात...

Read more

केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक

मुंबई - खरीप २०२३ मधील प्रलंबित पीक विम्याचा विषय हा आचारसंहिता काळात केंद्र सरकारच्या अतिरिक्त आयुक्त (पीक विमा) यांनी काढलेल्या...

Read more

विमा प्रश्नी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट 

धाराशिव : खरीप 2023 च्या संदर्भात 30 एप्रिल 2024 च्या केंद्र शासनाचे परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती कोणताही...

Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला पीक विमा कंपनीकडून केराची टोपली

धाराशिव - खरीप 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील पीक नुकसानी संदर्भात महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या भारतीय...

Read more

पीक विमा : रद्द झालेली राज्य तक्रार निवारण समितीची बैठक चार जुलै रोजी होणार

धाराशिव - खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे...

Read more

शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या परिपत्रकाचा विषय केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या दरबारात

धाराशिव - केंद्र सरकारच्या पिकविम्याचे निकष ठरवण्यासाठी जारी केलेल्या नवीन परिपत्रकामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकर्‍यांना पीकविमा मिळण्यासाठी...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात

धाराशिव - केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीचे दुष्काळी अनुदान द्या अन्यथा 24 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर...

Read more

गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

धाराशिव - जिल्हयासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचे मागील १५ महिन्यापासुन अनुदान प्रलंबित आहे. हे अनुदान...

Read more

शेतकरीविरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप

धाराशिव : खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे...

Read more

पीक विम्याबाबतचे ते जाचक परिपत्रक मागे घ्यावे

धाराशिव - खरीप हंगाम 2023 साठी केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या जाचक परिपत्रकाविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यस्तरीय तक्रार...

Read more
Page 1 of 4 1 2 4
error: Content is protected !!