शेती - शेतकरी

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रचलित निकषांमुळे अनेक शेतकरी...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना २२१ कोटींची मदत

धाराशिव - ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ६६३ कोटी रुपयांच्या पिकविमा प्रकरणाला गती

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या २०२० आणि २०२१ वर्षातील पिकविमा प्रकरणाला आता गती मिळणार आहे. शेतकऱ्यांचे ६६३ कोटी रुपये...

Read more

सोयाबीन खरेदीत गोंधळ: सत्ताधाऱ्यांना आमदार कैलास पाटील यांचा सवाल

धाराशिव: महायुती सध्या सत्तेच्या सारीपाटात व्यस्त असताना शेतकऱ्यांच्या न्यायाचा विचार करत नसल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. सोयाबीन...

Read more

सोयाबीन नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

धाराशिव - सुरुवातीच्या टप्प्यात बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता व अपेक्षित ओलावा नसल्याने खरेदीला...

Read more

सोयाबीन खरेदीला गती, शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी जमा

धाराशिव - बारदान्याचा तुटावड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. खरेदीलाही...

Read more

सोयाबीनच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

धाराशिव: धाराशिव जिल्हा हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. तरीही शेतकऱ्यांनी जिद्द न...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळले

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग आदी खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहेत....

Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

कळंब आणि धाराशिव तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आ. कैलास पाटील...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आ. कैलास पाटील यांनी या संदर्भात चिंता...

Read more
Page 1 of 6 1 2 6
error: Content is protected !!