शेती - शेतकरी

धाराशिव जिल्ह्यात भाजीपाला महागला: अवकाळी पावसाचा फटका

धाराशिव: जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने फळबागांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक...

Read more

शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व पिक प्रात्यक्षिकांचा लाभ; अर्ज करण्याचे आवाहन

धाराशिव: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव यांच्या कार्यालयाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत विविध योजनांची घोषणा...

Read more

शेतकऱ्यांना खतांची सक्तीने विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार

धाराशिव:  जिल्ह्याधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत खत उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे...

Read more

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई द्या: राष्ट्रवादीची मागणी

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ दुप्पट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान

धाराशिव: मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाची आणि पाणीटंचाईची अपेक्षा असताना, धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; घरे जमीनदोस्त, संसार उघड्यावर, शेतकऱ्याचे नुकसान

धाराशिव: काल, मंगळवारी रात्रीपासून धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर चाललेल्या वादळी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात बोगस रासायनिक खत रॅकेटचा पर्दाफाश; गुजरात कनेक्शन उघड, ७ कंपन्यांवर गुन्हा दाखल

धाराशिव: खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत बोगस रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला आहे. या...

Read more

भूम: वंजारवाडीत विद्युत रोहित्रावर काम करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

भूम - तालुक्यातील वंजारवाडी येथील तरुण शेतकरी बालाजी भालचंद्र जगदाळे  यांचा शनिवारी दुपारी विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील विद्युत...

Read more

राज्य सरकारकडून पीक विम्यापोटी २३५९ कोटी जमा, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार

धाराशिव -  महाराष्ट्र राज्य शासनाने पीक विम्याचा राज्य सरकारचा आणि शेतकऱ्यांच्या हिश्याचा मिळून एकूण २ हजार ३५९ कोटी रुपयांचा निधी...

Read more

खरीप २०२४ : पुढील आठवड्यात ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार

धाराशिव - खरीप हंगाम २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल...

Read more
Page 1 of 9 1 2 9
error: Content is protected !!