• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 14, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळले

admin by admin
October 9, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर: शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन विस्कळीत
0
SHARES
5.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग आदी खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. मात्र, जिल्ह्यातील आठ पैकी तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सर्वच आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असताना प्रशासनाने तुळजापूर, उमरगा आणि भूम या तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळले आहे. यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही.

परतीच्या पावसाने या तिन्ही तालुक्यांत जोरदार हजेरी लावली असून काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडला असून त्याला नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाने जाहीर केलेल्या नुकसानीच्या यादीतून हे तीन तालुके वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाविकास आघाडीने या प्रकाराचा निषेध करत प्रशासनाला तातडीने तालुक्यातील नुकसानीचा सुधारित अहवाल देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे नक्की वाचा

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि शासनाची अनास्था

Previous Post

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ: ‘मणी’ आणि ‘मल्ल’ यांच्या एकाधिकारशाहीचा हास्यास्पद पट!

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि शासनाची अनास्था

Next Post
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर: शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन विस्कळीत

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि शासनाची अनास्था

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरग्यात भरदिवसा घरफोडी, पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

July 14, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक, भूम पोलिसांची मोठी कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 14, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाशी: पाईप उचलण्याच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला; एकावर गुन्हा दाखल

July 14, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सारोळा येथे गाडीच्या नुकसानीची भरपाई मागितल्याने माय-लेकाला बेदम मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 14, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: मोटरसायकलसह तांब्याची तार चोरणारे आरोपी जेरबंद

July 14, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group