• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती

admin by admin
January 16, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी संपला असून, केवळ २१ टक्केच पाहणी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करायची होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश शेतकरी पाहणी करू शकले नाहीत. डीजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपमध्ये बिघाड असल्याने ऑनलाइन नोंदणी होऊ शकली नाही.

आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून १०० टक्के ई-पिक पाहणी करण्याची मागणी केली आहे. ई-पिक पाहणी नसल्यास शेतकऱ्यांना अनुदान, पिक विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई मिळणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

जिल्ह्यात एकूण ५ लाख ८५ हजार ८६९ पैकी केवळ ६९ हजार ९०५ शेतकऱ्यांनीच ई-पिक पाहणी केली आहे. उमरगा, कळंब, तुळजापुर, धाराशिव, परंडा, भूम, लोहारा आणि वाशी या तालुक्यांमध्ये पाहणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

प्रशासनाने आता स्वतःच्या स्तरावरून ई-पिक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

उरुसात नियमांची पायमल्ली: जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ठेकेदारांचा फायदा

Next Post

तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

Next Post
तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group