• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, May 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती

भू-जल पातळीत मोठी घट : खरिपाचे पीक गेले तर रब्बीची आशा मावळली

admin by admin
October 21, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती
0
SHARES
400
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्ह्याच्या भू-जल पातळीत मोठी घट झाली असून अल्प पर्जन्यमान, तलावातील अत्यल्प पाणीसाठा, खरीपातील घटलेले उत्पन्न व रब्बी हंगामातील पेरणीची अनिश्चितता यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली असून जिल्हाधिकारी यांना सूचित केल्यानुसार त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनास पाठविला आहे.

धाराशिव जिल्हयात जुन ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या केवळ ७१ % च पर्जन्यमान झाले असून ऑगस्ट मध्ये केवळ २ ते ३ दिवसच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून तालुका कृषि अधिकारी यांचे अहवालानूसार सोयाबीन पिकाच्या अपेक्षित उत्पादनात ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने सोयाबीन पिका कारीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या तरतुदी अंतर्गत २५ टक्के अग्रीम मिळणेकरीता जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढली आहे.

अल्प पर्जन्यमानामुळे भूजल पातळी -१.६४ मीटरने घटलेली आहे, जी मागील वर्षी या महिन्यात १.६८ होती. सर्वसाधारणपणे मे महिन्यात जाणवणारी पाणी पातळी ऑक्टॉबर मध्येच आपण अनुभवतोय. तसेच जिल्हयातील लघु, मध्यम व मोठया प्रकल्पात गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ८०% असलेला पाणी साठा आज केवळ १४.३० टक्केच आहे. त्यामुळे या भयावह परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करणे अनिवार्य आहे.

शासनाच्या प्रचलित धोरणा प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याच्या विहित कार्य पद्धतीनुसार दुष्काळाची कळ १ व कळ २ हे टप्पे केवळ धाराशिव, लोहारा आणि वाशी या तीन तालुक्यांमध्ये पूर्ण झाले आहेत.मात्र खरीप पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली घट, रबी हंगामातील पेरणीची अनिश्चितता, जिल्ह्यातील घटलेली भूजल पातळी व तलावांमधील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता आठ ही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती व जिल्हाधिकारी यांना दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनास पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी काल दि. २०/१०/२०२३ रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन सविस्तर अहवाल शासनास पाठविला आहे.

Previous Post

नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींना जामीन मंजूर

Next Post

मुंबईच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिवहून खास रेल्वे

Next Post
मुंबईच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिवहून खास रेल्वे

मुंबईच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिवहून खास रेल्वे

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पवनचक्की प्रकल्पात तब्बल १७ कोटींचे नुकसान; जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना, पोलिसांत गुन्हे दाखल

May 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘अहवालावर सह्या का केल्या?’ म्हणत तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व बेदम मारहाण; एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझे नाव का सांगितले?’ विचारल्याच्या रागातून तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; रोहकल येथील चौघांवर गुन्हा दाखल

May 19, 2026
दोन गावठी कट्टे अन् चोरीच्या दुचाकीसह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दोन गावठी कट्टे अन् चोरीच्या दुचाकीसह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

May 19, 2026
इतरांची उचलबांगडी, मग मांजरे यांना अभय का? लाच प्रकरणात तुळजापूरचे प्रभारी अधिकारी सुरक्षित

इतरांची उचलबांगडी, मग मांजरे यांना अभय का? लाच प्रकरणात तुळजापूरचे प्रभारी अधिकारी सुरक्षित

May 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group