• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

सरकारला 13 ऑगस्टपर्यंत मुदत दिली

admin by admin
July 24, 2024
in मराठवाड़ा
Reading Time: 1 min read
मराठा समाजाला तापवू नका नाहीतर काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

जालना: मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी आपले उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. जरांगे पाटलांनी सांगितले की, सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही, त्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केले आहे.

जरांगे पाटलांनी म्हटले की, “सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असे आंदोलन करण्यात काही अर्थ नाही. शंभूराज देसाई यांनी दोन महिन्यांचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत.” त्यांनी गावातील महिलांकडून पाणी पिऊन उपोषण सोडण्याचे जाहीर केले.

जरांगे पाटलांनी पुढे सांगितले की, “सरकारच्या खुर्चीसाठी तयारी करावी लागेल. मी इथे झोपून कशाला वेळ घालवू. मला राज्यात फिरण्याची, सभा, रॅली घेण्याची गरज आहे.”

मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करत म्हटले की, “कोणतेही मंत्री आले नाहीत, कारण त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने यावे. सलाईन लावून उपोषण होत नसते.” त्यांनी स्पष्ट केले की, “सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही.”

कोटाने १२ वर्षांपूर्वीच्या गुन्हयाबाबत पाठ्वलेल्या समन्सबद्दल जरांगे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केला की, “उद्धव ठाकरे यांचा या प्रकरणात हात असू शकतो.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आणि न्यायाधीशांना त्यांच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केले.

मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी सांगितले की, “मी घर विकून पैसे देतो, मी गायरानात राहील.” त्यांनी त्यांच्या उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या धारेला परत आणण्याचा इशारा दिला आहे.

Previous Post

धाराशिव: शेतकऱ्यांना सिबिल आणि ओटीएसच्या नावाखाली अडचणी, बैठकीत तक्रारींचा पाऊस

Next Post

किलज तलाठी कार्यालय बनले दलालांचा अड्डा, शेतकऱ्यांची तक्रार

Next Post
किलज तलाठी कार्यालय बनले दलालांचा अड्डा, शेतकऱ्यांची तक्रार

किलज तलाठी कार्यालय बनले दलालांचा अड्डा, शेतकऱ्यांची तक्रार

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!