• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, January 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धाराशिव व छत्रपती संभाजीनगर नामकरण कायम

admin by admin
August 2, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धाराशिव व छत्रपती संभाजीनगर नामकरण कायम
0
SHARES
765
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहरांची नावे बदलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या असून, नामांतर करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. “नाव बदलण्यावर काही लोक समर्थनार्थ तर काही विरोधात असणारच आहेत,” असे न्यायालयाने नमूद केले. तसेच, “अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखे नाहीत,” असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर कायम राहणार आहे.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने देखील धाराशिव व छत्रपती संभाजीनगर ही नावे कायम ठेवत याचिका फेटाळल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निकालामुळे राज्य सरकारच्या निर्णयाला पुष्टी मिळाली असून, या नावांवरील वादावर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

 

Previous Post

पाडोळी गावात शालेय पोषण आहारात मृत बेडूक आढळल्याने संताप

Next Post

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई

ताज्या बातम्या

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

January 23, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

घाटनांदूर शिवारात विद्युत केबल तोडून ३ लाखांचे नुकसान; अज्ञात व्यक्तीवर वाशी पोलिसांत गुन्हा

January 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेंबळी पोलिसांची धडक कारवाई: कत्तलीसाठी जाणारे ६ बैल वाचवले; लातूरच्या चालकावर गुन्हा दाखल

January 23, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

आईचा सांभाळ करण्यावरून वाद; परंडा येथे एकाला बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

January 23, 2026
धाराशिव ZP निवडणूक: नेताजी पाटलांची ‘उपळा’मधून माघार, पण ‘पळसप’मध्ये बंडखोरीचे आव्हान!

धाराशिव ZP निवडणूक: नेताजी पाटलांची ‘उपळा’मधून माघार, पण ‘पळसप’मध्ये बंडखोरीचे आव्हान!

January 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group