सोलापूर-उमरगा महामार्गावरील बाभळगाव पुलावरील अपघाताने पुन्हा एकदा या रस्त्याच्या धोकादायक स्थितीकडे लक्ष वेधले आहे. काल झालेल्या घटनेत बाभळगाव पुलावरून मोटारसायकलसह...
Read moreधाराशिव शहराचे नाव बदलून जुन्या जखमांवर नव्या रंगाचा लेप देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी शहरातील वास्तव मात्र अजूनही बदललेले नाही....
Read moreसरकारी यंत्रणा आणि त्यातील विलंबावर आधारित "सरकारी काम आणि सहा महिने थांब" ही म्हण लोकजीवनात सर्वत्र ऐकू येते, विशेषत: ग्रामीण...
Read moreधाराशिव जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. सध्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भाडेतत्त्वावर देण्यात...
Read moreधाराशिवच्या शासकीय विश्रामगृहाचे नाव आता बदलायला हवे! "आओ-जाओ घर तुम्हारा" अशी पाटी लावावी, असे चित्र आहे. पोलीस मुख्यालयासमोरील हे विश्रामगृह,...
Read moreतुळजापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, वय ९० वर्षे, अजूनही 'युवकांनाही लाजवेल' अशा उत्साहात निवडणूक लढण्यास तयार...
Read moreतेरणा मध्यम प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून काहींनी उंचवटे बांधल्याने पाण्याचा प्रवाह बदलला आहे. यामुळे संपादन नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत...
Read moreधाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत सुरू असलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात उभ्या ठाकलेल्या वादाने क्रीडा...
Read moreधाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक, एके काळी शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी ही संस्था, आज अविश्वासाच्या गर्तेत सापडली आहे. २००२ मधील...
Read moreबदलापूर आणि कोल्हापूर येथील अमानुष घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटना केवळ संख्या नसून, आपल्या समाजाच्या नैतिक अध:पाताची भयावहता...
Read more© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .