झलक

चव्हाणांच्या “तुळजाभवानी” कारखान्यात झालेले ‘पाप’ कोण फेडणार ?

तुळजापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, वय ९० वर्षे, अजूनही 'युवकांनाही लाजवेल' अशा उत्साहात निवडणूक लढण्यास तयार...

Read more

अतिक्रमणांच्या विळख्यात तेरणा प्रकल्प

तेरणा मध्यम प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून काहींनी उंचवटे बांधल्याने पाण्याचा प्रवाह बदलला आहे. यामुळे संपादन नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत...

Read more

खो-खो सामन्याऐवजी पंचाचा निर्णय रंगला

धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत सुरू असलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात उभ्या ठाकलेल्या वादाने क्रीडा...

Read more

धाराशिव जिल्हा बँक: अविश्वासाच्या गर्तेत

धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक, एके काळी शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी ही संस्था, आज अविश्वासाच्या गर्तेत सापडली आहे. २००२ मधील...

Read more

बदलापूर ते कोल्हापूर: मानवतेला जाग येईल का?

बदलापूर आणि कोल्हापूर येथील अमानुष घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटना केवळ संख्या नसून, आपल्या समाजाच्या नैतिक अध:पाताची भयावहता...

Read more

डिग्गी गावाचा दारूबंदीचा निर्णय: एक आदर्श

उमरगा तालुक्यातील डिग्गी गावाने दारूबंदीचा निर्णय घेऊन संपूर्ण समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. दारूच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन...

Read more

अणदूर घटनेचे पडसाद आणि सामाजिक सलोख्याची कसोटी

तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात महादेव मंदिराची विटंबना ही केवळ एक घटना नसून, सामाजिक सलोख्याला तडा जाण्याची धोक्याची घंटा आहे. श्रावण...

Read more

कारवाईची टांगती तलवार आणि प्रशासकीय जबाबदारीची कसोटी

धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदर्श शिक्षण...

Read more

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्ग: प्रतीक्षेत सत्यता की राजकीय स्वप्न ?

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची पुजनीय मूर्ती तुळजापूर येथे स्थापित आहे. देवीच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणा...

Read more

धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाने लक्ष द्यावे

धाराशिव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संततधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या...

Read more
error: Content is protected !!