शेती - शेतकरी

पीक विम्याच्या राजकीय कुरघोड्या !

धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याच्या मुद्द्यावरून राजकीय वादळ उठले आहे. एका बाजूला विरोधकांचे आरोप आहेत की केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे विमा कंपनीला...

Read more

धाराशिव : खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार

धाराशिव :  मागील खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्वरूपात २५० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. ही...

Read more

ई-पिक पाहणीच्या तांत्रिक अडचणींवर विधिमंडळात चर्चा

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिवचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी ई-पिक पाहणी प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणींवरून सरकारला धारेवर...

Read more

वाखरवाडी आणि दुधगावातील बोअरवेल पुनर्भरणाचा अभिनव उपक्रम

वाखरवाडी - धाराशिव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई जाणवते. भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खालावत असून, अनेक भागांत बोअरवेल कोरड्या पडत आहेत....

Read more

मराठवाड्याला पाणी देताना भेदभाव का?

धाराशिव -  मराठवाड्याला पाणी देताना उंचीच्या अटींमध्ये भेदभाव का केला जात आहे? अशी थेट विचारणा आमदार कैलास पाटील यांनी जलसंपदा...

Read more

विमा फसवणुकीचे वाढते प्रमाण: नागरिकांनी कसे रहावे सतर्क?

सध्याच्या डिजिटल युगात विमा फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बनावट विमा एजंट नागरिकांची फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान करत...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2022 नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्याची गरज

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2022 पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात 80-110 सूत्र लागू झाल्याने उर्वरित नुकसान भरपाई राज्य शासनाला...

Read more

येरमाळा : आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, दोन महिला जखमी

येरमाळा -  वडजी येथे शेतात काम करत असताना आग्या मोहोळ उठल्याने दशरथ सदाशिव जाधवर (६०) यांचा मृत्यू झाला, तर चंद्रकला...

Read more

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाळावा

धाराशिव  : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वर्ग-दोनच्या जमिनीचे वर्ग-एकमध्ये रूपांतर करताना शर्तभंग नजराण्याचा दर एकदाच आकारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

Read more

ई-केवायसी करूनही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

धाराशिव  : सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८० हजार...

Read more
Page 3 of 9 1 2 3 4 9
error: Content is protected !!