शेती - शेतकरी

उंबरठा उत्पन्नाची अट रद्द करा, अन्यथा एकाही शेतकऱ्याला पीक विमा भरपाई मिळणार नाही

धाराशिव - पीक विमा भरपाईची प्रक्रिया आता पिक कापणी प्रयोगावर आधारित केली जाणार असून त्यात "उंबरठा उत्पन्न" या जाचक अटीचा...

Read more

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘भारत डाळ’ योजनेत समाविष्ट करा

धाराशिव -  राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPC) औद्योगिक सवलती मिळाव्यात आणि त्यांना नाफेडच्या 'भारत डाळ' योजनेत थेट विक्रेते म्हणून समाविष्ट...

Read more

तांदुळवाडीत शेतकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार!

वाशी : आपल्या हक्काच्या जमिनीचा योग्य मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछूट आणि अमानुष लाठीमार केल्याची संतापजनक घटना वाशी तालुक्यातील तांदुळवाडी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस; लोहारा तालुक्यात पावसाचा विक्रम

धाराशिव -  यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच धाराशिव जिल्ह्यावर पावसाची कृपा झाली असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १०६.९% पावसाची नोंद झाली आहे....

Read more

वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पवनचक्की कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप, २५ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

धाराशिव: वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर या कंपन्यांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे, पवनचक्की आणि...

Read more

मेडसिंगा येथे ५० वर्षे जुना पाझर तलाव नष्ट केल्याचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश

धाराशिव : मौजे मेडसिंगा (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक २ मधील सुमारे ५० वर्षे जुना शासकीय पाझर तलाव खासगी व्यक्तीने...

Read more

शेतकऱ्यांच्या ऊस बिला थकवल्याप्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंविरोधात तक्रार

धाराशिव: मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी ऊस...

Read more

एकुरग्यात प्रलयंकारी पाऊस: टरबूज, आंबा, पपईच्या फळबागा जमीनदोस्त

धाराशिव:   कळंब तालुक्यातील एकुरगा परिसरात काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या...

Read more

टरबूज नाही, शेतकऱ्याचं काळीज सडलं…

"महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात धाराशिव जिल्हा." ही ओळखच मुळात अनेक व्यथा आणि संघर्षांनी भरलेली. त्यात नीती आयोगाची देशातील तिसऱ्या क्रमांकाचा...

Read more

धाराशिव जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; १९ जुलै रोजी २० लक्ष झाडे लावणार

धाराशिव: यंदाच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्यात तब्बल ५० लक्ष वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, येत्या...

Read more
Page 5 of 14 1 4 5 6 14

ताज्या बातम्या

error: Content is protected !!