शेती - शेतकरी

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई द्या: राष्ट्रवादीची मागणी

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ दुप्पट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान

धाराशिव: मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाची आणि पाणीटंचाईची अपेक्षा असताना, धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; घरे जमीनदोस्त, संसार उघड्यावर, शेतकऱ्याचे नुकसान

धाराशिव: काल, मंगळवारी रात्रीपासून धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर चाललेल्या वादळी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात बोगस रासायनिक खत रॅकेटचा पर्दाफाश; गुजरात कनेक्शन उघड, ७ कंपन्यांवर गुन्हा दाखल

धाराशिव: खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत बोगस रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला आहे. या...

Read more

भूम: वंजारवाडीत विद्युत रोहित्रावर काम करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

भूम - तालुक्यातील वंजारवाडी येथील तरुण शेतकरी बालाजी भालचंद्र जगदाळे  यांचा शनिवारी दुपारी विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील विद्युत...

Read more

राज्य सरकारकडून पीक विम्यापोटी २३५९ कोटी जमा, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार

धाराशिव -  महाराष्ट्र राज्य शासनाने पीक विम्याचा राज्य सरकारचा आणि शेतकऱ्यांच्या हिश्याचा मिळून एकूण २ हजार ३५९ कोटी रुपयांचा निधी...

Read more

खरीप २०२४ : पुढील आठवड्यात ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार

धाराशिव - खरीप हंगाम २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तुळजापूर भेटीवर आमदार कैलास पाटील यांचा उपरोधिक टोला

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूरच्या पवित्र नगरीत येत आहेत. यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: खरीप २०२४ पीक विमा हप्ता लवकरच खात्यावर

मुंबई  : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट...

Read more
Page 7 of 15 1 6 7 8 15
error: Content is protected !!