शेती - शेतकरी

धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस; लोहारा तालुक्यात पावसाचा विक्रम

धाराशिव -  यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच धाराशिव जिल्ह्यावर पावसाची कृपा झाली असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १०६.९% पावसाची नोंद झाली आहे....

Read more

वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पवनचक्की कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप, २५ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

धाराशिव: वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर या कंपन्यांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे, पवनचक्की आणि...

Read more

मेडसिंगा येथे ५० वर्षे जुना पाझर तलाव नष्ट केल्याचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश

धाराशिव : मौजे मेडसिंगा (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक २ मधील सुमारे ५० वर्षे जुना शासकीय पाझर तलाव खासगी व्यक्तीने...

Read more

शेतकऱ्यांच्या ऊस बिला थकवल्याप्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंविरोधात तक्रार

धाराशिव: मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी ऊस...

Read more

एकुरग्यात प्रलयंकारी पाऊस: टरबूज, आंबा, पपईच्या फळबागा जमीनदोस्त

धाराशिव:   कळंब तालुक्यातील एकुरगा परिसरात काल (सोमवारी) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या...

Read more

टरबूज नाही, शेतकऱ्याचं काळीज सडलं…

"महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात धाराशिव जिल्हा." ही ओळखच मुळात अनेक व्यथा आणि संघर्षांनी भरलेली. त्यात नीती आयोगाची देशातील तिसऱ्या क्रमांकाचा...

Read more

धाराशिव जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; १९ जुलै रोजी २० लक्ष झाडे लावणार

धाराशिव: यंदाच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्यात तब्बल ५० लक्ष वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, येत्या...

Read more

धाराशिव जिल्ह्यात भाजीपाला महागला: अवकाळी पावसाचा फटका

धाराशिव: जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने फळबागांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक...

Read more

शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व पिक प्रात्यक्षिकांचा लाभ; अर्ज करण्याचे आवाहन

धाराशिव: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव यांच्या कार्यालयाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत विविध योजनांची घोषणा...

Read more

शेतकऱ्यांना खतांची सक्तीने विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार

धाराशिव:  जिल्ह्याधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत खत उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे...

Read more
Page 6 of 15 1 5 6 7 15
error: Content is protected !!