• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 14, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाळावा

– आमदार कैलास पाटील यांची मागणी

admin by admin
February 11, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

Kailsh Patil

0
SHARES
530
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वर्ग-दोनच्या जमिनीचे वर्ग-एकमध्ये रूपांतर करताना शर्तभंग नजराण्याचा दर एकदाच आकारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्याप महसूल विभागाने कोणतेही आदेश निर्गमित केलेले नाहीत, अशी तक्रार करत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्वरित आदेश देण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. 17 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबत विधेयक मांडण्यात आले होते. त्यावर चर्चा करताना त्यांनी अशी सूचना केली होती की, जर एखाद्या जमिनीचे हस्तांतर अनेक वेळा झाले असेल, तर अधिकारी प्रत्येक वेळी शर्तभंग नजराणा आकारत आहेत. त्यामुळे कितीही वेळा हस्तांतर झाले असले तरी नजराणा फक्त एकदाच घेतला जावा.

ही मागणी मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत एकदाच पाच टक्के नजराणा आकारून जमिनीचे वर्ग-एकमध्ये रूपांतर होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप महसूल विभागाकडून त्यासंबंधी आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्वरित आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Previous Post

नळदुर्ग-अक्कलकोट रस्ता घोटाळा – दलाल, लाचखोरी आणि सततची अडवणूक, प्रशासन गप्प का?

Next Post

धाराशिवमध्ये युवकावर ब्लेडने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये युवकावर ब्लेडने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group