धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच दिवसात २० लाखांच्या चोरीचे गुन्हे दाखल
धाराशिव: जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत सुमारे २० लाख रुपयांच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले...
धाराशिव: जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत सुमारे २० लाख रुपयांच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले...
धाराशिव: सामायिक क्षेत्रातील नुकसान भरपाईची रक्कम का अडवली, या कारणावरून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना धाराशिव तालुक्यातील घाटंग्री...
परंडा: "आम्ही आर्थिक अडचणीत आहोत," असे कारण पुढे करत एका ६९ वर्षीय वृद्धाकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक...
कळंब: वाहने भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची आणि वाहन मालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कळंबमध्ये उघडकीस आला...
तामलवाडी: धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची...
धाराशिव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन भरलेला विमा हप्ता कंपनीने गपगार गिळला, पण आता नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यावर कंपनीने...
कळंब: शहरातील कसबा गल्ली भागात मागील भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. बुधवारी...
वाशी: तालुक्यातील कडकनाथवाडी येथे गावठाण जमिनीच्या ताब्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन एका महिलेला व तिच्या पतीला काठी व दगडाने...
धाराशिव: तालुक्यातील घाटंग्री येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या...
धाराशिव / नवी दिल्ली: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना, केंद्र सरकार मात्र मदतीचा हात देण्याऐवजी केवळ आकडेवारीच्या जंजाळात...
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .
© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .