सडेतोड

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

धाराशिव जिल्हा, जो एकेकाळी आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जात होता, आज एका नव्या आणि विखारी समस्येच्या विळख्यात सापडला...

Read more

वर्दीतील गद्दारी आणि विकलेला न्याय!

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सत्तार इनामदार खून प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचे निलंबन ही केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणाची कहाणी नाही, तर...

Read more

 ‘राणा-नीती’चा पोकळ डोलारा आणि धाराशिवचा भ्रमनिरास…

राजकारणात प्रतिमा आणि वास्तव यात मोठे अंतर असू शकते, पण जेव्हा हे अंतर जनतेच्या डोळ्यात खुपण्याइतके मोठे होते, तेव्हा लोकप्रतिनिधीच्या...

Read more

 धाराशिवमधील ‘हप्तेखोर’ संस्कृतीचे समूळ उच्चाटन करा!

जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमचा रद्द करून  कायद्याच्या राज्याचा जो सन्मान राखला आहे,...

Read more

 संस्कृतीचे ‘शव’ आणि प्रशासनाचा ‘उत्सव’?

एका माजी उपसरपंचाचा बळी गेल्यानंतर  धाराशिवच्या तथाकथित 'सांस्कृतिक' केंद्रांचा जो नागडा नाच चव्हाट्यावर आला आहे, तो केवळ व्यवस्थेच्या अपयशाचा नाही,...

Read more

नळदुर्गचे औरंगजेबी विष: मुळावर घाव कधी घालणार?

महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि सर्वधर्मसमभावाचा समृद्ध वारसा आहे. याच मातीत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रू, धर्मछल करणारा क्रूरकर्मा...

Read more

अणदूर : प्रशासकीय ‘सिमेंट’ की भ्रष्टाचाराची ‘खडी’?

सार्वजनिक बांधकामाचा दर्जा हा केवळ वापरलेल्या सिमेंट, खडी आणि डांबरावर अवलंबून नसतो, तर तो त्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या...

Read more

सत्तेचा आरसा आणि धृतराष्ट्राचा मोह

महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा एक उज्ज्वल आणि तत्त्वनिष्ठ वारसा आहे. 'संचार'चे आदरणीय रंगाअण्णा वैद्य आणि 'मराठवाडा'चे आदरणीय अनंतराव भालेराव यांच्यासारख्या महर्षींनी पत्रकारितेचा...

Read more

लेखणी थांबेल या भ्रमात राहू नका; ही झुंडशाही ठेचून काढल्याशिवाय पत्रकारिता शांत बसणार नाही!

सत्तेच्या सावलीत पोसलेली गुंडगिरी जेव्हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करते, तेव्हा समजून जावं की शहरात कायद्याचं नाही, तर मस्तवाल झुंडशाहीचं...

Read more
Page 3 of 15 1 2 3 4 15
error: Content is protected !!