• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती

admin by admin
January 16, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी संपला असून, केवळ २१ टक्केच पाहणी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करायची होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश शेतकरी पाहणी करू शकले नाहीत. डीजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपमध्ये बिघाड असल्याने ऑनलाइन नोंदणी होऊ शकली नाही.

आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून १०० टक्के ई-पिक पाहणी करण्याची मागणी केली आहे. ई-पिक पाहणी नसल्यास शेतकऱ्यांना अनुदान, पिक विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई मिळणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

जिल्ह्यात एकूण ५ लाख ८५ हजार ८६९ पैकी केवळ ६९ हजार ९०५ शेतकऱ्यांनीच ई-पिक पाहणी केली आहे. उमरगा, कळंब, तुळजापुर, धाराशिव, परंडा, भूम, लोहारा आणि वाशी या तालुक्यांमध्ये पाहणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

प्रशासनाने आता स्वतःच्या स्तरावरून ई-पिक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

उरुसात नियमांची पायमल्ली: जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ठेकेदारांचा फायदा

Next Post

तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

Next Post
तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात पिंपळगाव शिवारात तुफान मारहाण!

July 22, 2026
तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!