• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा

- जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

admin by admin
November 5, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा
0
SHARES
78
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असले तरी अन्य पाच तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा , अशी मागणी राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ३१ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. परंतु संपूर्ण जिल्ह्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या सरासरीनपेक्षा १.६ मीटरने घसरली आहे. जिल्ह्यातील तलावातील जलसाठा १२ टक्के आहे. रब्बी पेरणी गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्यावरच राहिली आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके जरी ट्रिगर-२ लागू झाले असले तरी पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

मराठवाड्यात सर्वात जास्त पशुधन असलेला धाराशिव जिल्हा आहे. तथापि जिल्ह्यामध्ये जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील उर्वरित पाच तालुकेसहित पीक व पाण्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) चे प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय पाटील – दुधगावकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत त्यांनी मुख्यमंत्र्याना हे निवेदन दिले आहे.

Previous Post

तुळजापूरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांना कोर्टाचा दणका

Next Post

अणदूरमध्ये मागील भांडणाच्या कारणावरुन एकास बेदम मारहाण

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

अणदूरमध्ये मागील भांडणाच्या कारणावरुन एकास बेदम मारहाण

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!