विशेष बातम्या

ओम्बासे वि. डव्हळे: फिनाले कोण जिंकणार?

धाराशिव जिल्ह्यातील महसूल विभाग सध्या बॉलीवूडच्या मसालेदार चित्रपटाला मागे टाकत चर्चेत आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि निलंबित उपजिल्हाधिकारी...

Read more

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनामागे “सिंदफळ कनेक्शन”

धाराशिव: शासन नियमांचे पालन न करणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुद्ध असभ्य वर्तन करणे आदी अनियमितता...

Read more

धाराशिव जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील मंत्री नकोत

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील मंत्री नको असल्याची मागणी मराठा सेवकांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...

Read more

धाराशिव नगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि नागरिकांचे हाल

धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामात नगरपालिकेने केलेल्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. भूमिगत गटारांच्या कामानंतर रस्त्यांचे डांबरीकरण करताना निकृष्ट...

Read more

जवळगा मेसाई गावच्या सरपंचाचा सिनेमा: “लायसन्स मिळालं पाहिजे!”

धाराशिव - तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांनी आपल्या आयुष्याचं बॉलीवूड स्टाईल सीन तयार करून चांगलाच गाजावाजा केला....

Read more

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना : रामदऱ्या मध्ये जानेवारीत पाणी येणार

धाराशिव - मराठवाड्याच्या न्यायहक्काच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील पाचव्या टप्प्याचे काम अंतिम होत आले आहे. यावर्षी...

Read more

धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी कोण होणार ?

धाराशिव : जिल्हाधिकारी पदासाठी नवीन उमेदवार कोण असेल, हा प्रश्न सध्या धाराशिवकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नेपोटीझमची हॅट्रिक आधीच गाजवलेल्या...

Read more

येडशी अभयारण्यात टिपेश्वरचा पाहुणा !  वाघाच्या भेटीने वनविभाग सतर्क, नागरिक भयभीत !!

येडशी - येडशी अभयारण्यात काही दिवसांपासून एका अनोळखी पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून एक शाही...

Read more

पवनचक्की कंपनीच्या दहशतीविरुद्ध आमदार कैलास पाटील आक्रमक

नागपूर: धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दहशत दाखवून जमीन बळकावण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केला...

Read more

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाच्या कामाला वेग; २५ टक्के काम पूर्ण

धाराशिव: ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्शयाचा वाटा न दिल्यामुळे रखडलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आता गती आली आहे. धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील...

Read more
Page 14 of 17 1 13 14 15 17
error: Content is protected !!