शेती - शेतकरी

धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळले

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग आदी खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहेत....

Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

कळंब आणि धाराशिव तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आ. कैलास पाटील...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आ. कैलास पाटील यांनी या संदर्भात चिंता...

Read more

 मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान

https://youtu.be/TabajWDF7BY धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या...

Read more

बैल पोळा: शेतकऱ्यांच्या जीवलग मित्राचा सन्मान

बैल पोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो श्रावण अमावास्येच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या...

Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची अट रद्द

धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत

धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२३ मध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली...

Read more

धाराशिव शेतकऱ्यांसाठी दिलासा! २०२०-२१ च्या पिकविमा हक्कासाठी राज्य सरकार लढाईला उतरले

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या २०२० आणि २०२१ च्या पिकविमा हक्कासाठी राज्य सरकार लढाईला उतरले आहे. विमा कंपनीकडून ६६३ कोटी...

Read more

धाराशिव: शेतकऱ्यांना सिबिल आणि ओटीएसच्या नावाखाली अडचणी, बैठकीत तक्रारींचा पाऊस

धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीककर्ज वाटपासाठी सीबिल स्कोअर किंवा रेकॉर्ड तपासण्याची अट न घालण्याचे...

Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

धाराशिव - शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयाबरोबरच कर्जमाफी आवश्यक असून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी...

Read more
Page 9 of 13 1 8 9 10 13
error: Content is protected !!