शेती - शेतकरी

धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2022 नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्याची गरज

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2022 पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात 80-110 सूत्र लागू झाल्याने उर्वरित नुकसान भरपाई राज्य शासनाला...

Read more

येरमाळा : आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, दोन महिला जखमी

येरमाळा -  वडजी येथे शेतात काम करत असताना आग्या मोहोळ उठल्याने दशरथ सदाशिव जाधवर (६०) यांचा मृत्यू झाला, तर चंद्रकला...

Read more

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेला शब्द पाळावा

धाराशिव  : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वर्ग-दोनच्या जमिनीचे वर्ग-एकमध्ये रूपांतर करताना शर्तभंग नजराण्याचा दर एकदाच आकारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

Read more

ई-केवायसी करूनही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

धाराशिव  : सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८० हजार...

Read more

धाराशिव: सोयाबीन खरेदीसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

धाराशिव: सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारी असलेली मुदत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यावर्षी धाराशिव जिल्ह्यात...

Read more

धाराशिव : अतिवृष्टी अनुदानापासून वंचित २१ मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

धाराशिव - खरीप २०२४ मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील  २१ मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार...

Read more

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

धाराशिव  - धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी संपला असून, केवळ २१ टक्केच पाहणी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रचलित निकषांमुळे अनेक शेतकरी...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना २२१ कोटींची मदत

धाराशिव - ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ६६३ कोटी रुपयांच्या पिकविमा प्रकरणाला गती

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या २०२० आणि २०२१ वर्षातील पिकविमा प्रकरणाला आता गती मिळणार आहे. शेतकऱ्यांचे ६६३ कोटी रुपये...

Read more
Page 11 of 17 1 10 11 12 17
error: Content is protected !!